Skip to main content

Posts

Showing posts with the label Arihant
below is my recently published article on the Arihant Submarine that was inducted in the Indian Navy, courtesy Maharashtra Times 'अरिहंत पाणबुडी': शस्त्रसज्जतेचा कळस ! २६ जुलै रोजी ' आयएनएस अरिहंत ' ही देशांतर्गत विकसित केलेली आण्विक पाणबुडी भारतीय नौदलात सामील झाली . अशाप्रकारे भारताने संरक्षण क्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे . ' अरिहंत ' पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे आण्विक इंधनावर चालणारी ही भारताची पहिली पाणबुडी आहे . ६ हजार टन वजनाची ही पाणबुडी ११० मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे . ' अरिहंत ' वर १०० खलाशी आणि सैनिक राहू शकतात आणि ती एकाचवेळी ९० दिवसापर्यंत कार्यरत राहू शकते . ' अरिहंत ' ची मारक क्षमता ७०० किलोमीटर एवढी आहे . आण्विक इंधनावर चालणारी पाणबुडी असणारा भारत हा जगातला सहावा देश झाला आहे . युद्धसज्जतेच्या दृष्टिकोनातून ' अरिहंत ' भारताची आण्विक शस्त्राबाबतची विचारधारा आणखी मजबूत करते . कारण आण्विक इंधनामुळे ' अरिहंत ' ची क्षमता भारताच्या पारंपरिक पाणबुड्यांपेक्षा अनेक पटीने वाढली आहे . त्यामुळे जर भारताला एखाद्य...