Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi

ABP Majha Show on Indian Army's action in Myanmar

I participated in a newshour show on ABP Majha on Indian Army's anti terrorism action in Myanmar and its regional implications.

पंतप्रधान मोदींचा चीन दौरा, कारणे आणि निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ते १६ मे असे तीन दिवस चीनचा दौरा केला. ह्या दौऱ्यात अनेक असे महत्वपूर्ण करार झाले ज्यामुळे भारत आणि चीन मधील आर्थिक संबंध मजबूत होतील.  मोदींच्या दौऱ्यात भारत आणि चीनने एकूण २४ सामंजस्य कार्रंवार स्वाक्षऱ्या केल्या ज्याचे एकूण आर्थिक मूल्य २२०० करोड़ इतकी आहे. एकूणच चीन पुढच्या काही वर्षात इतकी गुंतवणूक भारतात करेल. गेल्या एक वर्षात मोदी सरकारने एक सकारात्मक आणि क्रियाशील विदेशनीती अवलंबिली असून चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाचा दौरा ह्या नव्या विदेश नितिची उदाहरणे आहेत. ह्या अधि मोदिंनी  नेपाल, भूटान, जापान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, श्रीलंका, मॉरिशस इत्यादि देशांना भेट दिली होती.   चीन हा भारतचा सर्वात शक्तिशाली शेजारी देश आहे आणि एक वैश्विक महासत्ता आहे . पण भारत चीन सम्बन्ध १९६२ च्या युद्धच्या सावलीतून अजूनही बाहेर आलेले नहित. तसेच सिमा रेशा वाद आणि अक्साई चीन आणि मैकमोहन लाइन विषयीचा वाद अजूनही पूर्णतः सुटलेला नही. तसेच दोन्ही देश सामरिक दृष्टया शक्तिशाली आहेत. त्यामुळे एकूणच सम्बन्ध गुंतागुं...

चीनमध्ये नेमके काय बदलले?

अध्यक्ष आणि पंतप्रधान बदलले, म्हणून मार्च २०१३ पासून चीनमध्ये नवी धोरणे येणार नाहीत. पण धोरणांमध्ये जे बदल होतील, ते कशा प्रकारचे असतील, याचा हा वेध.. चीनच्या नेत्यांपुढील आव्हानांचाही पाढा वाचणारा.. My article  on the power transition in China  was published in Loksatta on 14 November 2012 . let me know your comments and remarks

‘ब्रिक्स’ वाढत्या आकांक्षांची!

भारतासह ब्राझील, रशिया आणि चीनचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ गटाची  परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू होते आहे. ही परिषद महत्त्वाची आहे का, आणि त्यातून काय साधणार, याबद्दल एका अभ्यासकाची ही निरीक्षणे..   ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या चार देशांच्या ‘ब्रिक्स’ या गटाची चौथी शिखर परिषद आता नवी दिल्लीत होत आहे. भारतात अशी परिषद प्रथमच होत असली तरी केवळ तेवढय़ाचेच अप्रूप नाही. चीनमधील सन्या शहरात गेल्या वर्षी झालेल्या शिखर परिषदेत ‘ब्रिक्स’चे वाढते महत्त्व दिसून आले आहे आणि बहुसांस्कृतिक (निव्वळ पाश्चात्त्यांचे वर्चस्व मानणे इतिहासजमा झाल्यानंतरच्या) जगातील एक महत्त्वाचा गट ही ‘ब्रिक्स’ची ओळख यापुढेही वाढत जाणार, हेही स्पष्ट झाले आहे. अशा राष्ट्र-गटांना अनेकदा त्यांच्या भू-राजकीय भूमिकांमुळे महत्त्व असते, तसे तर ‘ब्रिक्स’ला आहेच; परंतु जगातील बदलत्या आर्थिक स्थितीमुळे / वातावरणामुळे ‘ब्रिक्स’ देशांचे महत्त्व वाढले आणि वाढणार आहे.  Summary of my article published in Loksatta on 26 March 2012. The complete article is available here.