Skip to main content

Posts

Showing posts with the label south china sea

Li Keqiang's economy centric tour; does it help build peace?

Optimism must translate into action Li Keqiang, Premier of People’s Republic of China’s State Council visited India during 19-22 May 2013. This was the first step in Premier Li’s first foreign tour after assuming the office in March this year and the Chinese media and officials, among others, highlighted the fact that he chose India as his first stop. Many are willing to consider this alongside Preside Xi Jinping’s first state visit to Moscow after becoming the President to treat as a decided shift in China’s global priorities or at least as a rise of a new perspective in Chinese foreign policy. In undertaking this visit, the Chinese Premier has also overlooked the protocol as it was Prime Minister Manmohan Singh’s turn to visit China after Wen Jiabao had visited India in December 2010 to commemorate the 60 th Anniversary of the diplomatic contact between the two countries.  However, this kind of attention to India does little to improve the bilateral relationship as littl...

Making China-India peace eternal

India China relationship can be improved if accomodative approach is taken ignoring the hardliner views.  This is the core argument of my article that appears in today's China Daily. For full article see  http://goo.gl/bvt6h

चीनचा भारतविरोधी कांगावा

साऊथ चीन समुदामध्ये व्हिएतनाम आणि ओएनजीसी विदेशच्या तेल संशोधन कार्यामुळे आपली स्वायत्तता भंग होत आहे, असा कांगावा चीनने सुरू केला आहे. धमकीवजा इशारेही दिले जात आहेत. परिणामी सुधारणेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत-चीन संबंधांना पुन्हा नकारात्मक दिशा मिळण्याचा धोका दिसत आहे.  ................  साऊथ चीन समुदामध्ये विएतनाम आणि ह्रहृत्नष्ट विदेशच्या तेल संशोधन आणि विकसन कार्यामुळे आपली स्वायत्तता भंग होत आहे, असा कांगावा चीनने सुरू केला आहे. त्याचप्रमाणे, चीनच्या Global Times या राष्ट्रवादी वर्तमानपत्राने, 'या क्षेत्रात कार्यरत होणाऱ्या अन्य पक्षांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा धमकीवजा इशारा असलेला लेख छापला आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे सुधारणेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत-चीन संबंधांना पुन्हा नकारात्मक दिशा मिळण्याचा धोका दिसत आहे. आजच्या परिस्थितीत भारत आणि चीन हे अतिशय वेगाने वाढणारे देश आहेत आणि त्यांचे द्विपक्षीय परस्परसंबंध अतिशय किचकट आहेत. जसजसे हे देश अधिक बळकट होतील, तसतसा त्यांच्यातल्या संपर्क हा साहजिकच वाढेल. बहुपक्षीय तसेच वैश्विक पातळीवर देखील त्...